Back To Top

मग्रुर राजपुत्राची किळसवाणी लाचारी!

मग्रुर राजपुत्राची किळसवाणी लाचारी!

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी मंत्रीपद पटकावले होते. मात्र त्यांचे सूपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे कमनशिबीच! वयाच्या ५६ व्या वर्षीही ते मंत्रीपद तर दूरच, जनतेतूनही निवडून गेले नाहीत. आपल्या मग्रुरीमुळे, अहंकारामुळे पराभवाला सामोरे जावे लागेल
संविधान समता दिंडीत होतोय समतेचा जागर!

संविधान समता दिंडीत होतोय समतेचा जागर!

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे येणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीत बार्टीची संविधान दिंडी २०१४ पासून येत आहे. भजन, किर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून संविधानातील मूल्ये, विशेषतः समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा प्रसार करणे हा या दिंडीचा उद्देश होता. मात्र बार्टीच्या संविधान दिंडीच्या
सेटलमेंट बादशहांमुळेच आंबेडकरी चळवळ पिछाडीवर…!

सेटलमेंट बादशहांमुळेच आंबेडकरी चळवळ पिछाडीवर…!

माळशिरस तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचा पूर्वेतिहास पाहिला तर पूर्वीच्या पँथर्सनी खरंच खूप मोठं काम केलं आहे. जातीयवाद्यांशी, विषमतावाद्यांशी त्यांनी वेळोवेळी प्रखर लढा दिला. आज दोन चाकी, चार चाकी वाहन आणि विविध साधने व सोशल मीडिया आहे. पण त्यावेळी सायकल असायची, तर
काय होतास तू, काय झालास तू!

काय होतास तू, काय झालास तू!

सत्तेचा अहंकार, अनभिषिक्त सम्राटासारखा थाट, कार्यकर्त्यांच्या नमस्काराला प्रतिसाद नाही, आपण म्हणजे जणू कलियुगातील राजेच आहोत अशा भ्रमात वावरणारे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील राजकीय साठमारीत घाईगुतीला आलेत. स्वतःच्या बचावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील बड्या नेत्यांबरोबरच भाजपातील काही वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात चकरा मारुन
दहशतमुक्त व्हा! निर्भय बना!!

दहशतमुक्त व्हा! निर्भय बना!!

चौदा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही बंडखोरमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करीत होतो तेव्हा अनेकजण उघडपणे बंडखोर वाचायलाही घाबरत असत. मोहिते पाटील यांच्या जवळचेच बहुतांशी कार्यकर्ते पेपर स्टॉलवाल्याला बंडखोर आला की त्यांच्या नियमित दैनिक पेपरमध्ये घालून द्या असे म्हणत असत. तर
जातचोराची नौटंकी..!

जातचोराची नौटंकी..!

आमदारकीची ऊब घेण्यासाठी उत्तम जानकरांनी धनगर-खाटीक या बोगस जातीच्या दाखल्याआधारे एससी समाजाच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केलेले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बेगडी प्रेम दाखविण्यासाठी त्यांनी चैत्यभूमी येथे जाऊन मारकवाडीची माती बाबासाहेबांना अर्पण केली. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एससी समाजाला दिलेले संविधानिक