Back To Top

226 Post
बंडखोर न्यूजसंपादक
April 3, 2026
तीन तालुक्यात जय महाराष्ट्र म्हणायला माणूस ठेवणार नाही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याची वल्गना…… माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा ): शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आपल्या अकलेचे तारे तोडत तीन तालुक्यात जय महाराष्ट्र म्हणायला माणूस ठेवणार नाही अशी वल्गना करत
पोलिस प्रशासनाने आंबेडकर जयंतीत डॉल्बीला विरोध केल्याने भीमसैनिकांतून तीव्र नाराजी

पोलिस प्रशासनाने आंबेडकर जयंतीत डॉल्बीला विरोध केल्याने भीमसैनिकांतून तीव्र नाराजी

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा ): जगभरात साजरी होणारी आंबेडकर जयंती ही भीमसैनिकांसाठी दिवाळीसारखीच असते. या निमित्ताने दोन महिने अगोदर पासूनच भीमसैनिक आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी करीत असतात. तेव्हापासूनच भीम जल्लोषाचा माहोल तयार झालेला असतो. परंतु सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
काही कोटींचे कर्ज उपलब्ध होत असतानाही जनतेचे पैसे देण्यास सलमान चौधरीची उदासीनता
February 27, 2026

काही कोटींचे कर्ज उपलब्ध होत असतानाही जनतेचे पैसे देण्यास सलमान

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): बुल्स कॅपिटल या कंपनीत पैसे गुंतविल्यास काही महिन्यात डबल व लाईफटाईम इन्कम या स्कीमचे आमिष दाखवून इम्रान चौधरी आणि सलमान चौधरी या दोघा भावांनी अकलूजमधील अनेक नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. याबद्दल त्यांचेवर गुन्हाही दाखल असून
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्येही ‘स्वीकृत सदस्य’; महसूलमंत्री बावनकुळे यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
February 11, 2026

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्येही ‘स्वीकृत सदस्य’; महसूलमंत्री बावनकुळे यांचा मुख्यमंत्र्यांकडे

मुंबई (बंडखोर वृत्तसेवा): राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असावेत असा प्रस्ताव राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील यास सकारात्मकता दाखवली असून लवकरच जिल्हा परिषद व पंचायत
सहकारी संस्था गिळंकृत करणाऱ्या खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं आणि सुपडा साफचं नातं तसं जुनंच..!

सहकारी संस्था गिळंकृत करणाऱ्या खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं आणि सुपडा

शासनाच्या वतीने विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. आता या पुरस्कारामध्ये भर घालण्याची आवश्यकता आहे. कारण शासनाकडून चांगल्या व्यक्तिमत्वांचा गौरव होतो. त्याच पध्दतीने शासकीय जमिनी, सहकारी संस्था गिळंकृत करणाऱ्या व्यक्तींनाही ‘सुपडा साफ’ हा पुरस्कार देऊन शासनाने त्यांचा सन्मान करावा.