Back To Top

मोहिते पाटलांना जनतेसाठी लढणारा नव्हे, तर लोटांगण घालणारा लोकप्रतिनिधी हवा!

मोहिते पाटलांना जनतेसाठी लढणारा नव्हे, तर लोटांगण घालणारा लोकप्रतिनिधी हवा!

गावपातळीवरील संस्थांसह संसदीय राजकारणात जनतेने पाठविलेल्या लोकप्रतिनिधीने जनहिताची विकासकामे केली पाहिजेत, त्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. मात्र रणजितसिंह मोहिते पाटलांसारखे काही प्रस्थापित राजकारणी लोकप्रतिनिधींना आपल्या तालावर नाचवून जनहितापेक्षा स्वहिताचाच अधिक विचार करतात. म्हणून तर एससीच्या कोट्यातून आमदार झालेल्या लोकप्रतिनिधीचे सही केलेले
निलाजरेपणाचा कळस!

निलाजरेपणाचा कळस!

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपले बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात काम केले. त्यावेळी माळशिरस येथील प्रचारसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतरही रणजितसिंहांनी त्यांच्या सभेकडे पाठ फिरवली. तर विधानसभा निवडणुकीत साताऱ्याच्या एका आमदाराला देवेंद्र फडणवीस
रणजितसिंह मोहिते पाटील म्हणजे आधुनिक शेखचिल्ली!

रणजितसिंह मोहिते पाटील म्हणजे आधुनिक शेखचिल्ली!

ज्या फांदीवर बसायचे तीच फांदी तोडायची हा शेखचिल्लीचा गुणधर्म आहे. त्याप्रमाणेच रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाने दिलेली विधानपरिषदेची आमदारकी उबवत भाजपाच्याच विरोधात काम करीत असल्याने रणजितसिंह मोहिते पाटील हे आधुनिक शेखचिल्ली आहेत अशी जनतेतून चर्चा होत आहे. काही अतिउत्साही कपाळकरंटे
पुन्हा सातपुतेच का?

पुन्हा सातपुतेच का?

भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला, पण महाराष्ट्रातील एससी समाज कायदेशीरदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी मानसिकदृष्ट्या तो गुलामच आहे. ‘जाता जात नाही ती जात’ असे म्हणतात ते खरंच आहे. पुरोगामी महाराष्ट्रातही प्रस्थापितांकडून प्रत्येक जातीची पायरी ठरवली जाते. संविधानातील तरतुदीनुसार महाराष्ट्रातील
विधानसभेच्या लगीनघाईत इच्छुकांची मांदियाळी!

विधानसभेच्या लगीनघाईत इच्छुकांची मांदियाळी!

येत्या दोन महिन्यांत विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून इच्छुकांनी जनसंपर्कावर भर दिला आहे. तर एससी समाजाने जातचोर उत्तम जानकरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन बौध्द किंवा मातंग समाजातील कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी
आयात उमेदवारांना फाट्यावरच मारा!

आयात उमेदवारांना फाट्यावरच मारा!

लोकसंख्येने जास्त असलेल्या विधानसभा मतदारसंघातील एससी समाजाला विधानभवनात लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळावी म्हणून २००९ साली महाराष्ट्रात एससी समाजासाठी २९ राखीव मतदारसंघ जाहीर केले. मात्र यापैकी बहुतांशी राखीव मतदारसंघात स्थानिक लोकप्रतिनिधींना संधी न देता पक्षश्रेष्ठी आयात उमेदवारांनाच त्याठिकाणाहून आमदार