April 20, 2024
वेळापूरच्या कटाप्पाने माढ्याच्या बाहुबलीचा घात का केला?
माढा(बंडखोर वृत्तसेवा): रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार झाल्याबरोबर बारामतीकरांनी पळवलेले उजनी कालव्याचे पाणी स्वतः जाऊन बंद केले. माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळताच केवळ हायमास्ट दिवा आणि पिकअप शेड उभारून चमकोगिरी न करता त्यांनी कृष्णा-भीमा फ्लड डायव्हर्शन,
- 23
- 0
- 0