Back To Top

मतदारांना वेडे व वानरसेना म्हटल्याबद्दल ॲड. धैर्यशील पाटील यांचेकडून जयसिंह मोहिते पाटलांचा निषेध!

मतदारांना वेडे व वानरसेना म्हटल्याबद्दल ॲड. धैर्यशील पाटील यांचेकडून जयसिंह

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): नुकत्याच एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार जयसिंह मोहिते पाटील एका न्युज चॅनेलशी बोलताना म्हणाले होते की, “माळशिरस तालुक्यातील मतदार वेडा आहे, एक वानरसेना आहे, ही सेना उधळली की कोणाचेच ऐकत नाही.” मतदारांबद्दलच्या या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत तीव्र नाराजी
विरोधकांना देशोधडीला लावणाऱ्या खुनशी धैर्यशील यांना उत्तमराव जानकर खासदार करणार का?

विरोधकांना देशोधडीला लावणाऱ्या खुनशी धैर्यशील यांना उत्तमराव जानकर खासदार करणार

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी निर्भीडपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनता जात असते. व्यक्ती म्हणून नव्हे, तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढणारा एक खंबीर विरोधक म्हणून लोक त्यांना डोक्यावर घेत असतात. उत्तमराव जानकर हे गेल्या ३० वर्षांपासून मोहिते पाटलांच्या विरोधात उभे
माळशिरस तालुक्यातील मतदार वेडा आहे – जयसिंह मोहिते-पाटील

माळशिरस तालुक्यातील मतदार वेडा आहे – जयसिंह मोहिते-पाटील

माळशिरस तालुक्यातील जनतेत संतापाची लाट अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): मतदार हे लोकप्रतिनिधींसाठी दैवत असतात. ऐन निवडणुकीत विविध आश्वासने देऊन निवडणूक लढविणारे उमेदवार अक्षरशः मतदारांचे पाय धरतात. कारण लोकशाहीने मतदारांना राजा बनवले आहे, तर खासदार, आमदारांना सेवक! परंतु आपल्या माळशिरस तालुक्यातील मतदारांबद्दल
भाजपची मिठाई खाऊन घसा बसलेल्या शिवरत्नच्या तुतारीतून आवाज येईल का?

भाजपची मिठाई खाऊन घसा बसलेल्या शिवरत्नच्या तुतारीतून आवाज येईल का?

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): २०१४ ची खासदारकी वगळता २००९ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यापासून शिवरत्नकडे येणाऱ्या मिठाईच्या पेट्या बंद झाल्या होत्या. मात्र शिवरत्नने ‘जय श्रीराम’चा नारा देत कमळ हातात घेतल्यानंतर भाजपाने शिवरत्नला भरभरून मिठाई दिली. या मिठाईच्या
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांप्रमाणे शिवरत्नच्या मोहिते पाटलांनी ऊसाला ३१०१ रूपये दर का दिला नाही?

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांप्रमाणे शिवरत्नच्या मोहिते पाटलांनी ऊसाला ३१०१ रूपये

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा शिवरत्नलारोखठोक सवाल माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यात शेतकरी हाच केंद्रबिंदू होता. शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास झाल्याशिवाय राष्ट्राचा विकास होणार नाही हे ओळखून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी साखर कारखान्याला स्वराज्य हे नाव दिले. कृतीयुक्त कार्यक्रम हाती
संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणातील आरोपी राजू भोसले यांना जामीन मंजूर

संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणातील आरोपी राजू भोसले यांना जामीन मंजूर

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): संग्रामनगर, तालुका माळशिरस येथे टोळीयुद्धातील पूर्ववैमनस्यातून गोळीबार करून नाना दिलीप आसबे याचा खून केल्याप्रकरणी माळशिरस सत्र न्यायालयात मोक्का कायद्यानुसार आठ आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यामधील आरोपी नं. ६ राजू मधुकर भोसले वय ४० वर्षे, रा. अकलूज यांचा दाखल